अस्मानी संकटाने हाता-तोंडाचा घास हिरावला; औरंगाबादेत तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
संबंधित बातम्या खामगाव, 18 ऑक्टोबर: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका तरुण शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेत आत्महत्या (Farmer…
